जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून ...
उत्तर पुणे जिल्ह्याबरोबरच नगर जिल्ह्यालाला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये अवघा १७.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. यातील फक्त डिंभे धरणातून ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले ...
रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात ...
येथील न्यायालयातून येरवडा कारागृहात आणण्यात येत असलेले तीन सराईत गुन्हेगार लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. कात्रज जुन्या घाटामध्ये ही घटना घडली. ...