तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला. ...
पालक मुलांना शाळेमध्ये सोडून खरोखरीच ‘निर्धास्त’ होतात का? मुलं घरी येईपर्यंत आई-वडिलांच्या मनात कायमच एक भीती दडलेली असते. त्यांच्यासोबत गैरप्रकार घडू नयेत, त्यांनी मोकळेपणाने बोलावे आणि पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, याकरिता पोलीस ...
पुण्याच्या मुठेतून जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असून पाटबंधारे विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या ...
न्यू कोपरे गावातील रहिवाशांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात चौकशी करून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे आणि इतर संचालकांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. ग ...
बुलडाणा जिल्ह्यातील शुकदासमहाराज यांच्या विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर, महामंडळ आता ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या स्थळाचा विचार करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
नोटाबंदीनंतर आॅनलाइन बँकेच्या व्यवहार करण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आवाहन करीत आहे. मात्र, या बँकेच्या आॅनलाइन ट्रँझॅक्शनमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होते आहे. ही फसवणूक बँक कर्मचा-यांसाठी नित्याची असली तरी सर्वसामान्यांना मानसिक त्र ...
बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते. ...
यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याच ...
चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंड ...