राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून ...
विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ ...
स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत ...