लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते. ...
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तब्बल ३५ टक्के वाढीव दराने भाजपाने बहुमताच्या जोरावर गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला. ...
अहमदनगर जिल्ह्यातील ३५ वर्षीय गृहिणी पाण्याचा हंडा भरून आणत असताना पाय घसरून पडली. तिला उपचारांसाठी १५ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
पोलीस महासंचालकांनी राज्यातील २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी केल्या़ त्यात पुण्यातील १४ जणांचा समावेश आहे़ तसेच अन्य ठिकाणाहून ७ जणांची पुण्यात बदली केली़ ...
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यामुळे शहरातील ६00 कोटींची कामे रखडली असून, शहराच्या विकासाला त्यामुळे खीळ बसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...