पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात धडाकेबाज काम करीत विविध योजना आखणारे मुख्य कार्यकारी ...
हवेलीच्या पूर्व भागातील उरुळी कांचन, सोरतापवाडी, इनामदारवस्ती, गुंजाळमळा, लोणी काळभोर, कवडीपाट या ठिकाणी अनधिकृत मिनरल वॉटर कंपन्यांचा सुळसुळाट झाला ...
जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणी पुरवठा दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. जिल्हा परिषदेने नुकतेच यासाठी ...
इंदापूर तालुक्यात दहा-बारा वर्षांनंतर सर्वात उच्चांकी तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४२ वर अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वत्र पिके जळून खाक होताना दिसत आहेत. ...
येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या संस्थापिका रमाबाई यांची रविवार, दिनांक २३ एप्रिल रोजी १५९ वी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरच मिशन परिसरात ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यातील फलोदे या आदिवासी गावामध्ये आठ-नऊ महिन्यांपासून गावातील निरक्षर महिला साक्षरतेचे धडे गिरवत आहे. ...
शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...