शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़ ...
चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दडपशाही करून भारतीय परंपरेचा विचार संपवता येणार नाही, असे मत महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. ...
दिव्यांग’ तरुणांनी शिवाजीनगर बस स्टॅँड स्वच्छ करण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातही केली. कुबड्या घेतलेले हे तरुण कचरा जमा करीत असल्याचे पाहून तेथील नागरिकांनीही त्यांना मदत करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. ...
पीएमपीने अनधिकृतरीत्या केलेली बसपास दरवाढ तत्काळ रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. ...
तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. ...
ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...