रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या महाराष्ट्राने आपल्या अखेरच्या साखळी लढतीत आसामला ७ गडी राखून लोळवीत या मोसमाचा विजयी समारोप केला. ...
हडपसरमधील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले, तरी पोलीस आणि महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस ...
ज्येष्ठांच्या हातांच्या बोटांचे ठसे घासले गेल्याने त्यांचे आधार कार्ड तयार होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ...
सत्तेमध्ये असलेल्या भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे, तसेच नवीन आणलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सरकारने देशाचं वाटोळे केले, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...
ब्रेन डेड झालेल्या नागपूरच्या तरुणाचे यकृत सोमवारी पुण्यात रुबी हॉल क्लिनकमध्ये उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय रुग्णावर यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले. ...
सातत्याने बैठे काम, बदललेली जीवशैैली, योग्य व्यायामाचा आणि आहाराचा अभाव, मुलांमधील मैैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण यामुळे मानवी शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. ...
देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. ...
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली. ...
पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. ...