अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. अपघात घडल्यानंतर काही वेळातच रुग्णावर उपचार सुरू झाले, तर जखमी रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने राज्य शासनाने वैद्यकीय उपकरणे, तसेच डॉक्टर अशी यंत्रणा सज्ज असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध ...
मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरो ...
वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर अनेक विपरीत परिणाम होताना मावळ तालुक्यात दिसत आहे. वातावरणात होत असलेल्या सलग बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून, सरकारी व खासगी दवाखान्यात नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी ग ...
सर्वसामान्यांना परवडेल अशा घरांच्या किमती होतील, अशी आशा दाखवलेल्या राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये पुन्हा १ टक्का वाढ केली आहे, त्यामुळे घरांच्या किमती वाढणारच आहेत. आता मुद्रांक शुल्कासह जिल्हा परिषद कर, नोंदणीशुल्क असे एकूण ७ टक्के कर आकारणी हो ...
अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. ...
देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफव ...
खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर ...
कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने शेतक-यांचा लोंढा महा ई-सेवा केंद्राकडे वाढत आहे. मात्र, आधार सर्व्हर चालत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ...
तालुक्यातील १३ शाळा अत्यंत धोकादायक असून, सुमारे ६५ शाळांच्या दुरुस्तीची गरज आहेत. तीन हजार विद्यार्थी भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर बहुतांश शाळांना शिक्षकच नाही, अशी परिस्थिती भोर तालुक्यात ...
केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर ...