जिल्ह्यातील नागरिकांना आता ‘ई-ग्राम’ या प्रणालीमधून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पूर्वीची ‘संग्राम’ ही प्रणाली आता बंद केली असून, ग्रामपंचायतीमधून वापरण्यात येणा-या नव्या ई-ग्राम प्रणालीतून १ ते ३३ प्रकारचे दाखले मिळण्याची सोय करण ...
कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त ...
एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. ...
करिअर म्हणून एखाद्या क्षेत्राची निवड केली असली तरी आपली आवड पुढे नेण्यासाठी महिला कायम कष्ट घेत असतात. या दोघींनीही मॉडेलिंगचे हे टायटल जिंकले आहेत. ...
मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटत असून, कोरेगाव भीमा दुसऱ्या दिवशीही तणावाखालीच आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिकांना शांततेचे आवाहन केले. ...
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पीएमआरडीएचा दुसरा मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. ...
गतिमान जगात टिकून रहायचे असेल तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा सर्वांनी अंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन माशेलकर ह्यांच्या हस्ते झाले. ...