जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध् ...
इंदापूर तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रात बेकायदेशीररीत्या परप्रांतीय मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. मात्र, इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी काट्यावर मासळी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य धरणग्रस्त मच्छीमारांवर जलसंपदा व ...
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. ...
आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेस ...
शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ केली आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक ...
सध्या मोठ्या संख्येने लग्नसमारंभ पार पडत आहेत, परंतु लग्नसमारंभातील सर्वच कार्यक्रम मुहूर्तावर न होता, नेत्यांच्या वेळेवर पार पडत असल्याने उपस्थित वºहाडी मंडळींमध्ये ‘कोणी तरी आवरा हो यांना’ म्हणण्याची वेळ आली आहे. हा चुकीचा परंतु नव्याने पडत असलेला ...
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. ...
औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्य ...
शासनाने यापूर्वी मराठी भाषेच्या सक्तीकरिता अकरा वेळा परिपत्रके तयार केली. त्यामुळे यंदादेखील समस्त मराठी बांधवांकरिता जाहीर केलेला नियम कितपत अमलात आणला जाईल, याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. आपल्याच लोकांच्या मनात आपल्या भाषेविषयी असलेला संकुचि ...