पारगाव (ता. दौंड) येथील कोमल सतीश शिंदे (वय २०) या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये कोमलचा वर्गमित्र दत्तू नरसिंग वागदुडे गंभीर जखमी झाला आहे. ...
तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलने झाली. प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर जातीच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळास मोठी मागणी आहे. ...
आंबेगाव तालुक्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या २६ शाळा असून या शाळा आदिवासी क्षेत्रात येतात. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील शाळा बंद करता येत नाहीत म्हणून या शाळांचे समायोजन करता येणे शक्य नाही. ...
आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इस्त्रीच्या वायरने गळफास देऊन चुलत्याने आपल्या मुलाच्या मदतीने पुतण्याचा खून केल्याच्या तक्रारीवरून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आर ...
अधिसभा सक्षम होणे हे ख-या अर्थाने लोकशाही बळकट होण्याचे संकेत असतील. पण नियुक्त केलेले सदस्य कशा प्रकारे भूमिका घेतात. यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. ...
वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. ...
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत व्यक्त करीत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी असे आम्हाला वाळीत टाकू नये, आम्हालाही सन्मानान ...
लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. ...