देशाच्या विकासासाठी विज्ञानाची प्रगती होणे खूप गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी कशा घडतात, याचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा. ...
गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी भाजी-पाल्याची राज्य व परराज्यातूनदेखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट, पावटा, वाल, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट झाली. ...
दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे. ...
निघोजे येथील शिवार साहित्य संमेलनातून अस्सल ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले. केवळ शिवारातच हे संमेलन झाले नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील प्रत्येक घटकाचा अनुभव दिला. कांदा, मुळा, मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, लाप्शी अशा भोजनाचा आनंद दिला तर ग्र ...
आजपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मांडण्याची तयारी आमदारांनी केली आहे. ...
पुणे शहरातून येणा-या मुळा-मुठा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात येत असल्याने वर्षानुवर्षे नद्यांचे प्रदूषण ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. ...
कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून द ...
लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. ...
चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीची किरकोळ आवक झाल्याने त्या सर्वांचे भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची उच्चांकी आवक झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले. ...