संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. ...
वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. ...
क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कामाचा मूलमंत्र दिला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...
केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून पीएमआरडीए अंतर्गत केल्या जाणाऱ्या रिंगरोड साठी केंद्राकडून २ हजार ४६८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रिंग रोडच्या कामाला गती मिळणार आहे. ...
जुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून त्याचा खून केला. ही घटना धायरी येथील गणेशनगरमध्ये पहाटे सव्वा दोन वाजता घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसानी तिघांना अटक केली आहे. ...
महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले ...
कॅम्प परिसरातील बंगला स्वत: च्या नावावर करण्यासाठी बनावट ना हरकत शपथ पत्र तयार करून, रिटायरमेंट डिडवर बनावट सह्या करीत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
महिला अत्याचारावरील कायदा कठोर असणे आवश्यकच आहे. मात्र कायद्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. याकरिता तक्रार व आरोपपत्र बिनचूक दाखल केल्यास शिक्षा देणे सोपे होईल व शिक्षा देण्याचे प्रमाण वाढेल. ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...