शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार अशा सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. इंधन दरवाढीच्या विरोधातील जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी सायकल मोर्चा काढण्यात आला. ...
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचारांवर नवीन अभ्यासक्र येत्या शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात येणार अाहे. ...
राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली ...
केरळनंतर अाता मान्सूनने कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला अाहे. 6 जूनपासून महाराष्ट्र अाणि गाेव्यात माॅन्सूनचे अागमन हाेण्याची शक्यता अाहे. ...