निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा आहे’, असे मत बंगाली साहित्याच्या अभ्यासक डॉ. माधवी भट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ...
जलसंपदा विभागाला केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाझर फुटलेला नसून, येथील कर्मचारी आणि अधिका-यांनी कामचोरीचा पायंडा पाडत एक ‘आदर्श’ भ्रष्ट आचार घालून दिला आहे. जलसंपदाचे महत्त्वाचे ठाणे असलेल्या सिंचन भवन येथील कार्यालयात वर्ग एकच्या अधिका-यांपासून कर् ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के आरक्षणांतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या... ...
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार, तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना ...
समाविष्ट गावांना निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीबरोबरच आता सर्वसाधारण सभेनेही गुरुवारी नकार दिला. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांमधून १५० कोटी रूपये वर्ग करून द्यावेत, असा प्रशासकीय प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला होता. अंदाजपत्रकात शीर्षक ...
राज्यात विविध विद्यापीठांशी संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांतील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तसेच प्राचार्य, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांच्या अनेक पदेही भरतीच्या प्रतीक्षेत असून ‘अ’ गटातील एकूण ५ हजार ७७० पदे रिक्त राहिली आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़ ...
गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्य ...
कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणा-या ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांनी गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...