जलसंधारणात जिल्हा परिषदेने चांगली कामे केली आहेत. ओढा खोलीकरण, गाळ काढणे तसेच जलयुक्त शिवारची कामे योग्य नियोजनामुळे झाल्याने यावर्षी पाणीटंचाई भासली नाही. जिल्हा टँकरमुक्तकरण्यासाठी भविष्यात भरघोस निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट या ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक परीक्षेमध्ये (सीईटी) पीसीबी या गटामध्ये अभिजित कदम हा २०० पैकी १८८ गुण मिळवून तर पीसीएम या गटामध्ये आदित्य अभंग हा २०० पैकी १९५ गुण मिळव ...
बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. ...
गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. ...