ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...
शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. ...
एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. ...
ड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...! ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात 3 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलना दरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्याने सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ...
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. ...
पुण्यातील निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक प्रसिद्ध लेखक अनिल दामले लिखित आणि कॉन्टिन्टेल प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘नाते निसर्गाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुणाजी यांच्या हस्ते झाले. ...
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात रस्त्यांवरील पाट्याही शुद्ध मराठीत लिहिल्या जात नाहीत. नव्या पिढीला शुद्ध मराठी भाषेत बोलता यायला हवे, भाषेचा अभिमान हा श्वासोच्छ्वासासारखा आहे, मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. ...