न्यायालयाच्या आदेशामुळे ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र एकूण ३४ गावांमध्ये प्रशासन नावालाच शिल्लक राहिले असून तिथे बेकायदा बांधकामे व गैरव्यवहारांची बजबजपुरी माजली आहे. ...
मी ही बाब लपवून ठेवली तर ‘अल्ला मला माफ करणार नाही’ या मिळकतीची खातरजमा करुन त्या सीबीआयने जप्त करून देश हिता करीता वापर करावा, असे बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यातील आरोपी शाहीदा अब्दुल करीम तेलगी हिने म्हटले आहे़. ...
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे. ...
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. ...
त्याग हेच भारतीय संस्कृतीचे सूत्र आहे. तेच सध्याच्या शिक्षणपद्धतीतून हरवत चालले आहे, अशी खंत ज्येष्ठ हिंदी अभ्यासक केशव प्रथमवीर यांनी व्यक्त केली. ...
छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. ...
पोलिसांच्या सहकार्याने सांगवी सांडस येथील महिलांनी नाव्ही सांडस येथील विक्री होत असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूच्या फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त केले. ...
राज्यातील बारा जिल्हाधिका-यांना अटक करून हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत. फ्लोराइडमिश्रित पाण्यामुळे होणा-या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा आदेश देण्यात आला. ...