अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांन ...
पुणे : डॉ. चैतन्य कॉर्डलाइफ बायोटेक नावाच्या कंपनीने नवजात बालकाचे भविष्यात होणाºया आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या नाळेतील रक्त प्रिझर्व्ह (स्टेमसेल्स) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून ६५ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड प ...
मुंबई विद्यापीठ संघाने तीन सामन्यांत विजय नोंदवित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला टेनिस साखळी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला दोन विजयांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून वर्चस्व निर्माण केले जात आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. केवळ भांडवलशाहीच्या बाजूने सरकार आहे. जातीवाद हेच आरएसएस आणि भाजपाचे मूळ आहे. ...
ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजात ...
आम्ही आता गुलामगिरी करणार नाही. दलित समाजाला सत्तेची जमात व्हायचे असेल तर आता राहुट्या टाकण्याचे बंद करा, सर्व दलित गटातटाने एकत्र या, मी तुमच्यात येतो. आता दलित समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र या, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यां ...
‘लेणं’ हे नेहमीच सौंदर्य खुलविण्याचं काम करतं; मात्र जुन्नर तालुक्यात असणारं जागतिक दर्जाचं ‘लेणं’ हे केवळ मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे पर्यटनापासून वंचित आहे. जुन्नरमधील हे ‘लेणं’ प्राचीन काळापासून जुन्नरच्या वैभवसंपदेत भर ...
जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला नुकताच मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनासाठीचा आणि तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांक असे दोन पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
इंदापूर तालुक्यातील राजवडी व बिजवडी भागातील वनविभागाच्या जमिनीवर अनाधिकाराने प्रवेश करून अवैध जलवाहिन्या टाकल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चौदा आरोपींची इंदापूर न्यायालयाने चौकशीसाठी नियमित हजेरी लावण्याचा आदेश देऊन जामिनावर मुक्तता केली आहे. ...
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाºया भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाणा-या चा-या ठिकठिकाणी बुजल्याने तसेच घाटाला संरक्षण कठडे नसल्याने भुलेश्वर घाटाची आजही दुरवस्था झाली आहे. मात्र आता चारीतील झाडे काढण् ...