भोर तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली. ...
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत श्रीक्षेत्र आळंदीत होत असलेल्या विविध रस्तेविकास कामांसह इतर कामांना प्रचंड विलंब झाल्याने येथील बाह्यवळण मार्गालादेखील विलंबाचे ग्रहण लागले आहे. ...
सुमारे १९८० मध्ये ३९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायरेश्वर दिंडीचे सोमवारी भोरवरून पंढरपूरला मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. या वेळी टाळ, मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. ...
गुणवडी (ता. बारामती) गावाच्या हद्दीत धोकादायक पद्धतीने वैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा टाकण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ...
महाराष्ट्रातला सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हे तालुक्यातील संत गोरोबाकाका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. ...
सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. ...
पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. ...