२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ ...
जनता वसाहतीमध्ये महापालिकेकडून याेग्य प्रकारे स्वच्छता राखण्यात येत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट टिळक राेड क्षेत्रिय कार्यालयात जाऊन कचरा फेकला. ...
पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात. ...
अनाथ असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका बिल्डरने मावळ येथे बलात्कार केला होता. या गंभीर स्वरूपाच्या खटल्यात काही साक्षीदार फितूर होऊनसुद्धा आरोपीला शिक्षा झाली.... हे विशेष ..! ...
ससाणेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर भुयारी मार्ग करायचा असा सूर काढल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय स्पर्धेत उड्डाणपुलाचे घोंगडे भिजतच राहिले. ...
साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे अाज पुण्यात निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे. ...