CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राज्यात ३४ जिल्ह्यात १४ जुलै रोजी महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७७ हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. ...
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं मराठा समाजाचे बदनामी केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती ... ...
धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. ...
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...
जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते. ...
मुठा नदीकाठचे अनेक पक्षी झाले गायब ...
दोनचार पावसातच रस्त्यांची चाळण ...
संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ कवितासंग्रहाचे प्रकाशन ...
प्रशासनाच्या धोरणामुळे परिणाम; राहती घरेही सोडली ...