नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशातील जालान जिल्ह्याच्या ईगोई गावचे रहिवासी असलेले गुडडू रामप्रसाद चौधरी व आजाद रामप्रसाद चौधरी हे दोघे बंधू सणसवाडी व कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राहत होते. ...
पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या पीपीपी तत्त्वावर पुढील तीन वर्षांत २३.३ किलोमीटरचे प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहेत. ...
सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करेल... भविष्यात आरक्षण मिळेलही पण त्याचा लाभ घेण्यासाठी तू नसशील..म्हणून सांगतो राजा... आत्महत्त्या करू नकोस संवाद साध.. ...
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ...