मोबाइल ही आजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे, मात्र या मोबाइलच्या अति वापरामुळे स्वमग्न (आॅटिझम) असलेल्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. स्वमग्न मुलांच्या संख्येत वाढ होत अ ...
सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या ...
- येथे जुन्या बसस्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या असतात. येथे महिला प्रवासी व विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मोठमोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवली जातात. त्यामुळे येथील म ...
बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्य ...
निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेम ...
१९७२ मध्ये वकिली व्यवसायात पर्दापण केले़ सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्यामुळे या व्यवसायात लवकर स्थिरस्थावर होता आले़ त्याच काळात काही वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली़ या आणीबाणीला विविध क्षेत्रांतून विरोधही झाला़ राष्ट्रीय स्वंयस ...
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेत यापुढे ३३ टक्के पदे महिलांना मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय घेणारी ही देशातील पहिलीच संघटना असल्याचा दावा जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून काॅलड्राप हाेणे, रेंज नसणे अश्या समस्यांना पुणेकरांना सामाेरे जावे लागत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून यावर लवकरात लवकर उपाय शाेधण्याची मागणी अाता ते करत अाहेत. ...