नीरा : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या नीरा शहराला पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. नीरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वे प्रशासनाने पार्किंगची जागा उपलब्ध केली असली तरी अस्ताव्यस्त गाड्या लावल्या ...
नारायणगाव : मेथी, कोथिंबीरला बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच टोमॅटोचे बाजारभाव मंगळवारी (दि. २८) कोसळले. आवक कमी असतानाही मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेटला ५० ते १५0 रु. असा बाजारभाव मिळाला. ...
खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन सुविधेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली. ...
जुन्नर : येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी (वय ७४) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांनी जन्मभूमी आदिवासी भागातील शिंदे गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, खरेदी-विक्री संघ संचाल ...
काळुस : खेड तालुक्यातील काळुस ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत निधीतून गावातील शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून भिवरवस्ती, संगमवाडी व माळवाडी शाळेतील साठ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत खैरे, पंचायत ...
सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे. ...
वयात येत असतानाच नकळत हातून चुका होऊन गुन्हे दाखल होतात; त्यामुळे भविष्यात नोकरीसाठी अडचणी निर्माण होतात. याची जाणीव ठेवून चारित्र्य खराब झाल्यास ती भरून न निघणारी गोष्ट आहे. ...