राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक परीक्षेमध्ये (सीईटी) पीसीबी या गटामध्ये अभिजित कदम हा २०० पैकी १८८ गुण मिळवून तर पीसीएम या गटामध्ये आदित्य अभंग हा २०० पैकी १९५ गुण मिळव ...
बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. ...
गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. ...
जिल्ह्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांचे स्मोकिंग झोन आहेत. जे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला . ...