आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले. ...
दर शनिवार-रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरूणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून ‘टूरिझम’ची क्रेझ वाढली. ...
सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढण्यात आली. ...
वॉलमार्ट आणि अॅमेझॉन या बलाढ्य कंपन्यांचा मागील दाराने देशातील किरकोळ व्यवसायात प्रवेश होत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे व्यापारामध्ये असमानता येणार असून, देशातील लहान व्यापारी संपुष्टात येण्याची भीती आहे. ...
गरीबांना पैसे व साड्यांचे वाटप करण्याच्या अमिषाने दोन महिलांचे मंगळसुत्र हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कोथरुड व शिवाजीनगर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...