छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. ...
खडकवासला येथून येणारा मुठा कालव्याला भगदाड पडल्याने जनता वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले़ हे पाणी पाहून जुन्या जाणत्या अनेकांना पानशेत धरणफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या. ...
लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. ...
भुसभुशीत झालेल्या जमिनीत उंदीर, घुशींनी अनेक छिद्र केल्यामुळे कालव्याच्या मातीचा पाया खचला आणि त्यामुळे दांडेकर पूल भागातील कालवा फुटण्याची घटना घडली.. ...
पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना ...