चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
जेल ओपनिंग ड्युटीसाठी जात असताना, येरवडा करागृहातील तुरुंग अधिका-यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर रस्त्यात गोळीबार केला. हल्लेखोरांचा निशाना चुकल्याने अधिकारी थोडक्यात बचावले. ...
श्री शिवप्रतिष्ठानतर्फे यंदाही वारकरी-धारकरी संगमाचे नियोजन करण्यात आले असून, संभाजी भिडे आपल्या कार्यकर्त्यांसह त्यात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात तीक्ष्ण शस्त्रे घेऊन सहभागी होऊ नये, अशी नोटीस पुणे पोलिसांनी शिवप्रतिष्ठानला बज ...
यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार असून श्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...
सुमारे ३८ हजार ६०० जागांसाठी तब्बल ३६ हजार अर्ज आल्याने वाणिज्यला प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल. ...
अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. ...
मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत. ...
यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे. ...
कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ...
रुग्णालयामध्ये सध्या १६ मनोरुग्ण कैदी आहेत. त्यातील १० ते १२ जणांवर खुनाचे गुन्हे आहेत. त्यांच्यापासून कर्मचाऱ्यांना नेहमी भीती असते. ...
सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी वीरेेंंद्रसिंह तावडेला अटक केली होती. ...