दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहे. ...
ग्रीन लाईफ या संस्थेच्या तरुणांनी सायकल रॅली काढत प्रदूषण कमी करण्याचा संदेश दिला. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली. ...
गुढीपाडव्यापासून राज्यात टप्याटप्याने प्लस्टिक बंदी करण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली. या निर्णयाचे पुणेकर नागरिक व विक्रेत्यांनी स्वागत केले असून कापडी पिशव्या वापरण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत अाहे. ...
देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात ...
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. ...