ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
लसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. ...
भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ...
पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली. ...
मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा... रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे भावगीत यंदा ५५ व्या वर्षात पदार्पण करीत होते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण तरीही प्रत्येकाला तू अशी जवळी राहा सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच... मराठ ...
पुरस्कार ही प्रत्येक कलाकारासाठी कामाची पोचपावती असते. अरुण दाते यांनी एकाहून एक सरस रचनांमधून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. मात्र, शासनाचा एकही पुरस्कार न मिळाल्याने अरुण दाते यांच्यासारख्या सर्वोच्च कलाकाराची शासनदरबारी उपेक्षा झाली, अशी खंत कलाका ...
‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाने रसिकांना भावसंगीतावर प्रेम करायला शिकवले. या कार्यक्रमाच्या मैफली पुण्यातही होत असत. प्रत्येक वेळी सर्व वाद्यवृंद सोबत घेऊन जाणे शक्य नसायचे. त्यामुळे अरुण दाते यांनी पुण्यातील वाद्यवृंद घेऊन कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्या ...
पुण्यातील खडकमाळ आळी येथे अरुण दाते यांच्या शुक्रतारा या संगीत कार्यक्रमातून त्यांच्याबरोबरच्या स्नेहबंधाला सुरुवात झाली. १९९७ चा काळ असावा तो. त्यानंतर पुढे साधारण चार ते पाच वर्षे मला त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य म्हणावे ल ...
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना ...
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी असुविधांचे आगार असलेले पुणे विमानतळ आता कात टाकू लागले आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकासही त्याच वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणा-या प्रवासी संख्येत विमानतळाने तिसरे स्थान मि ...