चाकण : परतीच्या पावसाच्या फटक्यातून सावरण्यासाठी आता शेतकरी सोयाबीन काढणी, मळणी आणि राशीला प्राधान्य देत असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसत आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रात शेतकरी नेहमी अडकत आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने सोयाबीनला चांगला उतारा दिल ...