विद्यार्थी १०वीमध्ये गेल्यावर तर त्याला अधिकाधिक अभ्यास करण्याच्या सूचना वर्षभर मिळत असतात. अशात मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या की घरात अक्षरश: कर्फ्यूसारखे वातावरण तयार होते. यंदा मात्र सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा कर्फ्यू अध ...
अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेतील नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीच्या मुदती ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील ४ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल ...
उच्च शिक्षित तरुणीशी लग्न करण्यासाठी भूतबाधा घालविण्याचा बनाव रचून मुलीकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करणा-या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ...
जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगळण्याचा आदेश दिला आहे. ...
चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला. ...
पिपल्स युनियनने त्यानंतर माहिती अधिकार कायद्यातंर्गत या रेनबो संस्थेची माहिती मागितली. महापालिका प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात रेनबो संस्थेचे कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र महापालिकेडे नसल्याचे म्हटले आहे. ...
नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. ...
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘ ...