कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. या बाबत हिंजवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ...
आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. ...
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरपीआयचे रामदास आठवले यात मागे नसून त्यांनीही भुजबळांनी तुरुंगातून राजकारण केल्याचे विधान केले आहे. ...
सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. ...
अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे . ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. ...
शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोला ७६ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...
सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याविरोधात उपोषण करत संघर्ष केला. गांधीवाद विसरत चाललेल्या जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. त्यांचा जीवनसंघर्ष आणि लढा ‘ले मशाले’ या एकल नाट्यातून उलगडत आहे. ...