घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत. ...
अर्जदाराने माहिती अधिकारात केलेल्या विविध चार अर्जांवर माहिती न देणा-या आणि माहिती आयोगाच्या सुनावणीस गैरहजर राहणा-या जुन्नरच्या तत्कालीन नायब तहसीलदारांना माहिती आयुक्तांनी चार प्रकरणांत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे शुक्रवारी सायंकाळी चाकण पोलिसांची जीप दाखल झाली. तेथून मोटारीतून जात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला जीपमधील पोलीस मद्य प्राशन करीत असल्याचे दिसून आले. आॅन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मद्याच्या नशेत असल ...
अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाºया रिंगरोडला हवेली तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहे. ...
नीरा देवघर धरण पूर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवून १५ वर्षे झाली तरीही अद्याप नीरा देवघर प्रकल्पातील बाधित ६० टक्के शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने मंगळवारपासून भोर तहसी ...
सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. ...
या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी जिल्ह्यातील अष्टविनायकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांच्या सोईसाठी विविध सोई देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आल्या होत्या. ...