कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल. ...
भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या देशव्यापी उपोषणावर विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राजू शेट्टींनी तर खिल्ली उडवत त्यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही सुचवले आहे. ...
पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे. ...
सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत. ...
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय युद्धात आता धनंजय मुंडे विरुद्ध गिरीश बापट यांच्या संघर्षाची भर पडली आहे. मुंडे यांच्या आरोपांना बापट यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते. ...
पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत. ...