आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांची नाळ जोडली गेली असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) असणाºया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
मुंबईतील नव्या दमाचा तरुण उद्योगपती दिवेज मेहता याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ती म्हणजे कैद्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या परंपरागत कातडी कमावण्याच्या व्यवसायाला हातभार लावण्याची. या कल्पनेने तो भारला गेला. ...
राज्य शासनाकडून तलाठी कार्यालयांतर्गत सध्या संगणकीकृत सातबारा उतारे दिले जात आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना स्वत: मोबाईलवर व संगणकावर डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम राज्याच्या महसूल विभागातर्फे केले जात आहे. नागरिका ...
येलवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षांच्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. ...