मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़. अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़. ...
पीडित युवती १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला स्पर्श करत छेडछाड ...
काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते. ...
भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी दहा चाकी ट्रक निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडला. ...