शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांना जड अंतःकरणाने त्यांच्या देश विदेशातील अनुयायांनी शेवटचा निरोप दिला. ...
वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव सरकार ...
राज्य सरकारने कायदा करून केलेल्या प्लॅस्टिकबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. सुरुवातीला पूर्णत:, नंतर अंशत: वगळून व आता पुन्हा तयारीसाठी म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ अशा धरसोडपणामुळे नागरिक तसेच व्यापारी, व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकचा पुन्हा सर्रास वापर ...
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहराच्या मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील नागरी हितासाठी राखीव भूखंडांवरचे आरक्षण उठवण्याचा मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला. ...
समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. ...
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही तमाशाला विनाकारण बदनाम केले जाते. तमाशाने समाजाला खूपकाही दिले आहे. व्ही. शांताराम, कमलाकर तोरणे, अनंतराव माने यांनी तमाशाचे बीभत्स रूप चित्रपटांमधून दाखविले. ...
प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. ...
बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे. ...