राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे. ...
दुधाला दरवाढ मिळावी या हेतूने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्यांना दूध संकलन होऊ देऊ नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले. ...
संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी सयुंक्तपणे कारवाई करून रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पकडला. ...