ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्यामागे तिघींना त्रास होऊ नये म्हणून आधी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला. ...
Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ...
आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. ...
पीएमपी बसेस मार्गावर बंद पडण्याचे सत्र अजूनही सुरुच अाहे. या बसेस बंद पडण्याला अाता प्रवासी कंटाळले असून यात सुधारणा हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...
शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. ...
मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातील एनआयसीयू कक्षामध्ये ड्रेनेजच्या पाण्याची गळती सुरु झाली. महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने तात्पुरती डागडूजी करण्यात आली. ...