केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. ...
नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले हाेते, त्यावेळी पत्रकारांशी बाेलताना बॅंकीक बाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे ते म्हणाले. ...
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना क ...
पतीसोबत होत असलेल्या भांडणांपासून मुक्ती हवी असल्यास नृसिंग व लघुरुद्राचा जप तसेच धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ...
लग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतात. अशा वेळी घरातील वरिष्ठ मंडळी त्यांचा संसार रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात. ...
पुणे शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी शहरी आमदारांकडून पाणीकपातील विरोध केला जात आहे. तर शेतकऱ्यांच्या वाट्याचे त्यांना द्यावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका ग्रामीण भागातील आमदारांनी घेतली आहे ...
मार्गावरील बससंख्या व प्रवासी वाढविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) पूर्णपणे अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी प्रवासी व बससंख्येत काहीशी घट झाल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. ...