अडीच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू नोंद झालेल्या त्या दोन युवकांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून त्यांचा खूनच झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. ...
कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते. ...
आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच विचार देशाला तारू शकतील. यासाठी साहित्यकलेचा प्रचार करून तरुण पिढीने वाचन संस्कृती जपावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. ...
जुन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७८४ कोटी रुपये मंजूर झाले असून, मे २०१९ पर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण झालेले असतील. ...