स्पर्धेतील यशापयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्वीकारतो, म्हणून तो जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्र वारी राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभाप्रसंगी केले. ...
कल्याण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असताना कल्याण जुना पत्रीपूल पाडण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोंडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी पुलावर ठिय्या दिला. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर बंदी घातल्यामुळे यंदा प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, दिवाळीपूर्वीच हवेचा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर असल्याचे दर्शवत आहे. ...
पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...
पहाटे संगीत ऐकणे म्हणजे जणू श्रवणीय अनुभूतीच! सकाळच्या प्रहरी केवळ मंदिरांमध्येच संगीताचे सूर ऐकायला मिळतात. मात्र, ‘दिवाळी पहाट’मुळे सकाळचे राग ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली आहे. ...
शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्राध्यापकांना पूर्णवेळ राबवून घेऊन त्यांना किमान वेतनही न देणा-या विनाअनुदानित महाविद्यालयांकडून होणारी प्राध्या ...
रेल्वे व मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करणारा कारखाना लातूरसह महाराष्ट्रच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या कारखान्यामुळे रोजगारनिर्मितीसह लातूरचा वेगाने विकास होणार आहे. ...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे. ...
एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते, मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे, तर राजकीय व्यक्ती कारणीभूत आहेत. साहित्य, चित्र किंवा चित्रपट असो त्याचा निषेध नोंदविला जातो. कादंबऱ्या, चित्रे जाळली जातात. ...
महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे. ...