भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा धावपट्टीवर टायर फुटल्याने सोमवारी लोहगाव विमानतळावरील विमान वाहतुक कोलमडून गेली. सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ यादरम्यान विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. ...
गटारातील सांडपाण्यात प्रामुख्याने घरगुती सांडपाण्याचे प्रमाण अधिक आहे. जगात कोणतेही तंत्रज्ञान नाही की, जे या कृत्रिम रसायनांचे जैविक विघटन करू शकेल. ...
वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते. ...
साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे. ...
‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. ...