पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़ ...
मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावर यापुढे केवळ ‘रेलनीर’ हे बाटलीबंद पाणीच उपलब्ध असणार आहे. इतर कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्यास पुर्णपणे मनाई करण्यात आली आहे. ...
चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर) पाठविले जाणार आह ...
पीएमपीएल कंपनी विसर्जीत करून पुन्हा दोन्ही महापालिकांची पुर्वी होती त्याप्रमाणेच स्वतंत्र प्रवासी सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. ...
बाई वाड्यावर या' एवढ्या एका वाक्यापुरते सीमित नसलेल्या हाडाचे रंगकर्मी आणि उत्तम सिनेअभिनेते निळू फुले यांच्याबद्दलच्या आठवणींचा पट अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी लोकमतसमोर उलगडला. ...