राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले. ...
समाजात विविध क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ...
केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम व देशात साेळाव्या आलेल्या तृप्ती धाेडमिसे - नवत्रे यांच्याशी वार्तालापाचे पुणे श्रमिक पत्रकार संघात आयाेजन करण्यात आले हाेते. ...
ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते..... ...