साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, सरकारचे दुष्काळावरील धोरण आणि इतर विषयांवर संवाद साधला. ...
पिण्याच्या पाणासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत .. ...
दुष्काळात मंत्र्यांचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. साखर आयुक्त कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...
संविधानाने सर्वांना समानता दिलेली आहे. मोदी हे सर्व लोकशाही व्यवस्था, लोकशाही संस्था, मंत्रीमंडळ यांच्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात, हा धोका आहे. लोकशाही मानणे म्हणजेच समानता आणणे होय. मात्र, मनुस्मृती मानणारी मंडळी सत्तेवर आल्याने देशात गोंधळ माजला. ...