इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, अस आव्हाड ट्विट करून म्हणाले. ...
मागील पाच वर्षांच्या काळात गिरीश बापट आणि संजय काकडे यांनी मिळून दोन्ही पालिकेत भाजपची सत्ता आणली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी कोथरूड मतदार संघ निवडला. त्यामुळे सहाजिकच भाजपची पुण्यात ताकत वाढली. मात्र राज्यातील सत्ता गे ...