स्पर्धेत १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळवली. ...
याआधी अनेक नेत्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देण्यात येत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र शिंदे बंधुची मदतच चर्चेचा विषय ठरली आहे. ...
सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. ...
आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील. ...
१८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या ''आठ '''घंटा भारतात आणल्या गेल्या. ...
रासायनिक कम्पणीला आग लागल्याने पसरलेल्या दहशतीमुळे कुरकुंभ गावासह वाड्यावस्त्या मध्यरात्री रिकाम्या झाल्या आहेत. ...
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या रासायनिक कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. ...
देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. ...
कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही... ...
राज्यातील २१ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले. ...