monsoon exit : मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल १०९ टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात १२९ टक्के पाऊस झाला आहे. ...
आता पुणे-सातारा रोडच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे ...
Pankaja Munde Tweet : आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. ...