राज्यातील तब्बल ९ लाख ७१ हजार ७६४ विद्यार्थी यंदा शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यात आठवीतील ३ लाख ९७ हजार ३९२ हजार तर पाचवीतील ५ लाख ७४ हजार ३७२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. ...
ज्या उद्योगांची कामगिरी चांगली आहे, त्यांच्यामध्ये सरकार भाग घेईल, तसेच त्यांना शेअरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल.. ...